ज्ञानेश्वर काकड | नाशिक
श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने श्रीराम लीला सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक क्रीडा मंडळाच्या वतीने नासिक येथील अशोक नगर येथे रंगपंचमी महोत्सव साजरा करण्यात आला.
विविध रंगांनी बालगोपाल तरुण-तरुणी वृद्ध महिला व पुरुष सर्वांनी नैसर्गिक रंगांचा रंगपंचमी उत्सव साजरा केला. या उत्सवात संस्थेचे सचिव श्री रंगनाथ दरगुडे यांनी मानवत व्यक्त करताना. संपूर्ण भारतामध्ये रंगपंचमी महोत्सव साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील रंगपंचमी सण साजरा होतो परंतु पुरोगामी महाराष्ट्रात थोर संत व थोर महात्म्यांचा रंगांचा जो पगडा समाजावर आहे तो वाखाण्याजोगा आहे. सप्त रंग धर्म भक्ती आणि शक्ती शौर्य निरपेक्षता जातीय वर्णभेद या सर्वांचा प्रतिमा म्हणजे शिवरायांचे विचार . समाज प्रबोधन शिक्षणाची गंगा ही महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारातून निर्माण झालेला रंगआहे. अस्पृश्यता जातीभेद वर्णभेद सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्याला एक कला शासन असावी ही विचारधारा संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा रंग संपूर्ण देशाला दिलेला प्रज्ञा शील व करुणाचा रंगआहे. संत गाडगेबाबा यांनी स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन व आरोग्य मानवता हा रंग समाजाला दिला आहे. आणि संत तुकाराम महाराजांनी अध्यात्मातून सर्व जाती धर्म पंथ यांना वारीतून एकत्र जोडण्याचा एक वेगळा रंग दिला आहे त्याचप्रमाणे सर्वसाधारुसंत थोर महात्मे यांच्या विचाराने रंगपंचमी हा सण प्रेम ऐक्य आणि सद्भवण्याचा संदेश देतो या दिवशी सर्वजण जात-पात धर्म विसरून एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात रंग खेळताना जलसंधारण आणि नैसर्गिक रंगांचा वापर करतात हा पर्यावरण पूरक संदेशही दिला जातो रंगपंचमी हा सण स्त्री पुरुष समानता आणि सुरक्षेतेचा आदर करण्यास शिकवितो यानिमित्ताने सकारात्मक ता पसरवू आणि स्नेहभाव वाढवूया. असे म्हण व्यक्त करून संस्थेचे अध्यक्ष सौ अरुणाताई दरगुडे यांनी श्री बालकृष्ण गोपालाची प्रतिमा पूजन करून कृत्रिमरीत्या बनवलेल्या रहाट मध्ये श्रीकृष्णाला रंगपंचमी स्नान घालून रंगपंचमीची सुरुवात केली यावेळेस सर्व बालगोपाल तरुण-तरुणी पुरुष महिला या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे सल्लागार चैतन्य दरगुडे यांनी आयोजित करून कार्यक्रमास उपस्थित श्री थोर विषय श्री पगार श्री पाटील श्री बेडस्कर श्रीधर गुडे श्री जाधव श्री पाटील श्री गवळी श्री गीते श्री गडाख श्री वाघ व परिसरातील सर्व बालगोपाल कुणाल तेजस हितेश रोहन सार्थक साई गोलू तुषार श्रद्धा विशाखा जोशना कपिला राधा लक्ष्मी आणि परिसरातील सर्व समाज बांधव यांच्या उपस्थित रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.